म्हणूनच
आज खूप दिवसानंतर लिहितोय. लिहायला विषय नाहीत असा नाही, वेळच नाही हेच खरं कारण. कारण विषयाला तोटा मुळीच नसतो. अगदी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी तुम्हाला दिलेल्या नाहीत. पण मी मी शुभेच्या दिल्या नाहीत म्हणजे मी तुमचा अहित चिंततो आहे असं मुळीच नाही. जगात प्रत्येकाचं कल्याण व्हावं हीच माझी भूमिका. नौकरी सोडल आहे. गावी जावून शेती [...]
चंद्रभागेतीरी विटाळले मन.
‘ माझे माहेर पंढरी ‘ पंडित भीमसेन जोशींनी किती आर्ततेने हे भक्तीगीत गायलंय. गोऱ्यासाठी चिखल तुडवणारा आणि जनाबाईला दळण दळू लागणारा विठोबा पंडितजींच्या समोर का नाही येऊन उभा रहिला ? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. परवा पंढरपूरला गेलो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आम्हा भक्तांपेक्षाही तिथल्या बडव्यांनी आणि पुजाऱ्यांनी विठीबाला अगदी कैद करून टाकलंय. आम्हा भक्तांना [...]

