टोल नकोच

tax or tollखरंच टोल नकोच. का ते मी माझ्या ‘ तेरीभी चूप, मेरीभी चूप ‘ या मागेच लिहिलेल्या लेखात विस्तारानं लिहिलं आहे.

परवा ‘ आम्ही सत्तेत आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू.’ असं आश्वासन भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी दिलं. मोदींनी त्यावर कुठेही आपलं मत नोंदवलं नाही. याचा अर्थ Continue reading

एका दगडात चार पक्षी

sonia rahulलोकसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत माझ्याकडून राजकारणाशिवाय अन्य विषयांवर फारसं लिखाण होईल असं मला वाटत नाही. कारण Continue reading

अंगणवाडी सेविकेंच्या मागण्या

anganwadiनिवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची हीच योग्य वेळ आहे याची जाणीव सर्वच संघटनांना असते. सहाजिकच शासनाला नाक मुठीत धरायला लावण्यासाठी सगळ्याच संघटना कंबर कसतात. पण Continue reading

अरविंद केजरीवाल आणि जनता दरबार

Arvind Kejriwal 1” हमारे पास बहुमत नहीं है।  इसलिए हम विरोधी बाकोंपर ही बैठेंगे । बीजेपी के पास अधिकतम विधायक है तो वही सरकार बनाले।  ” अरविंद केजरीवालांचा हा एकच घोषा होता.

त्याचवेळी बीजेपी मात्र, ” आम्ही कोणत्याही प्रकारे तोडफोडीच राजकारण करणार नसून विरोधी बाकांवर बसणार आहोत. ” असं ठामपणे सांगत होती.

आम आदमी पार्टीच्या केजरीवालांचा मात्रं बीजेपीवर विश्वास नव्हता. अरविंद केजरीवाल म्हणत होते, ” आगे होता है क्या देखते जाव। बीजेपी कुछ भी तोड़फोड़ करेगी लेकिन सत्ता नही छोड़ेगी। ”

झालं काय ! Continue reading

८७वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

sahitya snmelan८७वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडला भरलंय. पुण्यापासून अवघ्या २५ किलोमीटरवर. मराठी साहित्यात खूप रुची असूनही स्वतः मोडकं तोडकं लिहित असूनही  मी तिकडं फिरकलोही नाही.

८३वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात भरलं होतं. पुण्यात म्हणजे पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात. एसपी कॉलेजच्या मैदानात. प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्या संमेलनाच प्रमुख आकर्षण. मी संमेलनाला Continue reading

आम आदमी पार्टीनं काय दिलं ?

aap1आम आदमी पार्टीनं दिल्लीत अपेक्षेपेक्षा घवघवीत यश मिळवलं. भल्या भल्या पत्रकारांनी मोठमोठी विधानं केली पण आम आदमी पार्टीकडे देशव्यापी राजकारण करण्याची कुवत नाही हेसत्य मात्रं सगळ्यांनीच डोळ्याआड केलं.

कारण Continue reading

‘ आप ‘ चं यश

 

aam aadmi parti

aam aadmi parti

आम आदमी पार्टीनं दिल्लीत अपेक्षेपेक्षा घवघवीत यश मिळवलं. केजरीवालांच्या यशाची मुळं रोवली गेली ती आण्णांच्या जंतरमंतरवरील लोकपालच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या आंदोलनात आणि उपोषणात. त्यापूर्वी कोण ओळखत होतं केजरीवालांना ? पण सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया मात्र केजरीवालांची.

केजरीवालांनी आपल्या पक्षाला आम आदमी पार्टी हे नाव दिलं खरं. पण Continue reading

सचिननं भारतरत्न किताब परत करावा

bharatrtnaसचिनला भारतरत्न म्हणून गौरविण्यात आलं. सचिनच्या लाखो चाहत्यांना सचिनच्या खेळात स्वारस्य होतं. सचिनला भारतरत्न दिला जावा असं खरंच त्याच्या चाहत्यांना खरंच वाटत नसावं . कारण Continue reading

सचिन नक्कीच शतक करेल

 

sachin tendulkar

sachin tendulkar

                                                                                                                  

सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ……… Continue reading